Posts

ग्रामीण सुधारणा, पुनरुज्जीवनासाठी चीनचा नवीन प्रयत्न

  ग्रामीण सुधारणा, पुनरुज्जीवनासाठी चीनचा नवीन प्रयत्न अपडेट केलेले: २४ फेब्रुवारी २०२५ ०७:०८ शिन्हुआ बीजिंग, २३ फेब्रुवारी -- चीनने रविवारी ग्रामीण विकासासाठी एक व्यापक धोरणात्मक आराखडा सादर केला, ज्यामध्ये देशाची कृषी शक्ती वाढवण्यासाठी सविस्तर रोडमॅप तयार करण्यात आला आणि धान्य सुरक्षा, कृषी नवोपक्रम आणि सखोल सुधारणांवर भर देण्यात आला. २०२५ साठी "क्रमांक १ केंद्रीय दस्तऐवज", या वर्षी चीनच्या केंद्रीय अधिकाऱ्यांनी जारी केलेले पहिले धोरणात्मक निवेदन, २०२५ आणि त्यानंतर शेती, ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांशी संबंधित कामात वाढ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, ज्याचे उद्दिष्ट ग्रामीण पुनरुज्जीवनाला पुढे नेणे आणि देशाचा कृषी पाया आणखी मजबूत करणे आहे. शिन्हुआ न्यूज एजन्सीने आयोजित केलेल्या ऑल-मीडिया टॉक शो, चायना इकॉनॉमिक राउंडटेबलच्या नवीनतम भागात पाहुण्या वक्त्यांनी दस्तऐवज आणि प्रमुख अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोरणांवर त्यांचे अंतर्दृष्टी सामायिक केली. ग्रामीण पुनरुज्जीवन: सुधारणा स्थानिक गतिमानतेला चालना देतात संपूर्ण मजकुरात ग्रामीण सुधारणांना अधिक खोलवर नेण्यावर स्पष्ट लक्ष केंद्रित ...

ग्रॅंड मराठा फाउंडेशन संस्थापक रोहित शेलटकर यांची लंडनवरून ११ जूनला विदर्भ भेट : मागील २० वर्षात केलेल्या अभूतपूर्व सामाजिक कामाचा आढावा घेणार व नवीन प्रकल्प सुरू करणार

Image
ग्रॅंड मराठा फाउंडेशन संस्थापक  रोहित शेलटकर यांची  लंडनवरून  ११ जूनला विदर्भ भेट : मागील २० वर्षात केलेल्या अभूतपूर्व सामाजिक कामाचा आढावा घेणार व नवीन प्रकल्प सुरू करणार  दिनांक -११ जून २०२५ रोहित शेलटकर हे मूळचे महाराष्ट्रातील कोकणवासी असून सध्या ते युनायटेड किंगडम (UK) मध्ये एक यशस्वी उद्योजक व जागतिक पातळीवरील विचारवंत ज्यांनी मागील २० वर्षात विदर्भाच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना सतत साथ दिली बियाणे ,शेतकरी विधवांना मुलीच्या लग्नासाठी ,पाल्यांच्या शिक्षणासाठी,बिनव्याजी पीककर्ज ,शेतात बंधारे ,विहिरी व त्याला  वीज पंप ,आदिवास्यांना खावटी ,करोना  महामारीत पांढरकवडा परिसरात सतत ६ महिने किट वाटप ,महामार्गावरून जाणाऱ्या लाखो प्रवास्यांची खाण्याची व गावापर्यंत पोहचविण्याची संपूर्ण मदत सात समुद्रापलीकडे करणाऱ्या या थोर समाजसेवकाचे ११ जूनला पांढरकवडा येथे येत आहे व नवीन अभ्यासिका ,संगणक कौशल विकास केंद्राचे ,मारेगाव व वसंत नगर जल शुद्धीकरण यंत्राचे तसेच नाला खोली कारण ,चेक डॅम या सर्व कामाचा लोकार्पण  रोहित शेलटकर  करणार आहेत  ग्रॅंड मराठा...

पश्चिम विदर्भात २००१ पासुन ३०९६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात १ लाख कोटींचे पॅकेज द्यावे -किशोर तिवारी

Image
पश्चिम विदर्भात २००१ पासुन ३०९६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात  १ लाख कोटींचे पॅकेज  द्यावे  -किशोर तिवारी  दिनांक -३१ जानेवारी २०२५ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येत्या पाच वर्षासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आहे व याच वेळी पश्चिम विदर्भाच्या कोरड वाहू शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत व हा विषय पुन्हा राष्ट्रीय स्तरावर समोर येत आहे कारण २००१ ते जुलै २०२४ पर्यंत ३०९६९ तर २०२४ मध्ये विक्रमी १२४६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्या आहेत . मागील २४ वर्षात यवतमाळ जिल्ह्यात ८२१६ तर अमरावती जिल्ह्यात ६८६४ व बुलढाण्यात ५६५४ शेतकऱ्यांच्या ताम्हत्या झाल्या आहेत त्या खालोखाल अकोला जिल्ह्यात ४२२८ तर वर्धा जिल्ह्यात ३४६७ तर वाशीम जिल्ह्यात २६४० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद आहे यामधील सिमारे ७० टक्के अत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना सरकारने मदत नाकारली आहे तसेच ९० टक्के कुटुंबाना सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ  मिळालेला नाही ,अशी व्यस्था २००१ पासुन पश्चिम विदर्भाच्या शेतकरी आत्म...

FM urged to provide 1 lakhs crore provision in Budget to tackle the Agrarian Crisis

Image
FM urged to provide 1 lakhs crore provision in Budget to tackle the Agrarian Crisis Dated -31 Jan. 2025 Veteran farm activist  Kishore Tiwari  who has been tracking agrarian crises in cotton growing region of Vidarbha which is epicenter of farmers suicides and is reporting 8 farmers suicides a day since 2001 has urged   Finance Minister of India, Mrs. Nirmala Sitharaman to provide  Integrated West Vidarbha Agricultural Welfare Programme   asking 1 lakh crore provision in the budget 2025-26 as all schemes and various programs introduced by NDA govt. since 2014 failed to yield and positive results as in last decade agrarian crisis has been worsen and more numbers of cotton farmers suicides are reported , Tiwari said      In order to tackle the issue with long term perceptive ,Kishore Tiwari has given  I ntegrated West Vidarbha Agricultural Welfare Programme   which is like this  History - In West Vidarbha, the areas affected by f...
Image
गडचिरोली नववर्ष ला दवभाऊंचे राजकीय पर्यटन -  "पोलाद सिटी" नावावर  च्या  विदर्भाची वनसंपत्ती व आदिवासी संस्कृती मोदी-शाह भक्त भांडवलदारांना लुटू देणार नाही - किशोर तिवारी  दिनांक-९जानेवारी २०२४ नरेंद्र मोदी यांनी स्वतःला अवतार पुरुष घोषित केल्यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्वतःला अवतार पुरुष "देवाभाऊ " जग विख्यात मार्केटिंग कंपनीच्या सल्ल्याने घोषित केले व एका रात्रीमध्ये निवडणूक दरम्यान कंत्राटदार यांच्या "डीएफ" वरून अवतार पुरुष झाले मात्र "हरीअनंत -हरी कथा अनंता" याप्रमाणे आता मुंबईच्या शेटजींच्या वस्तीत अड्जस्ट होणाऱ्या कागदी नेत्यांनी "देवाभाऊंच्या गाथा" लिहण्यास सुरवात केली यातच त्यांची नववर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोली वारी व अवतार पुरुषाच्या घोषणा यावर कौतुकाचा वर्षाव होत असतांना .वेगळ्या विदर्भाच्या लढ्यात तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी व आदिवास्यांचे "जल -जंगल-जमीन" अधिकाराच्या संघर्षात चळवळ करणारे विदर्भ जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी विरोध केला असुन   "पो...

केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघात स्थानीय भूमिपुत्रासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आग्रही - अंकित नैताम यांना संधी मिळावी यासाठी किशोर तिवारी यांनी मातोश्री गाठली

Image
केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघात स्थानीय भूमिपुत्रासाठी  शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आग्रही - अंकित नैताम यांना संधी मिळावी यासाठी किशोर तिवारी यांनी मातोश्री गाठली    दिनांक -२२ ऑक्टोबर २०२४ केळापूर -आर्णी या मतदार संघात दिग्रस यवतमाळ वर्धा उमरखेड येथील पार्सल मागील ३० वर्षापासून राजकीय पक्ष लादत असून बापाचं संपल तर मुलगा हा परीवार वादाला जनता कंटाळली असुन ,जनतेला एकीकडे मिशावाल्याची भीती असुन पहिले भाजप नंतर बंडखोरी पुढे राष्ट्रवादी ,तेलंगाणाची टी आर एस ,लोकसभेत काँग्रेसचे पॅकेज पुन्हा भाजपची आत बाहेर होण्याच्या बातम्या यामुळे आपल्या दररोज नजरेसमोर राहुन हाकेवर काम करणारा गरीब कार्यकर्ता अंकित नैताम यालाच आमदार करण्याचा संकल्प स्थानीय मतदारांनी केल्यामुळे व तास दबाव जनतेनी   शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांच्यावर वाढविल्यामुळे त्यांनी मुंबई  गाठली असुन उद्धव ठाकरेंना केळापूर मतदार संघातील मतदारानाचा निरोप सांगितला असुन महाविकास आघाडी ने अंकित नैताम याना संधी यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीशी सुद्धा चर्चा क...

विधान सभा निवडणूकर २०२४- विदर्भातील २०१४ व २०१९ मध्ये सतत गमावलेल्या जागांचा आग्रह काँग्रेसने सोडावा -शिवसेना(उबाठा) प्रवक्ते किशोर तिवारी

Image
विधान सभा निवडणूकर २०२४- विदर्भातील २०१४ व २०१९ मध्ये सतत गमावलेल्या जागांचा आग्रह काँग्रेसने सोडावा -शिवसेना(उबाठा) प्रवक्ते किशोर तिवारी   दिनांक -१८ ऑक्टोबर २०२४ हरियाणा निवडणुकीत काँग्रेस ने आपल्या इंडिया आघाडीमधील घटक पक्षांना त्यांचा सहभाग करून जागा वाटप केल्या नाहीत तसेच तिकीट वाटपात गटबाजी ,चाटुकार चमचे दलाल तसेच परिवार वाद नेत्यांनी जपल्यामुळे राजसत्ता आपल्या अहंकाराने गमावली आहे हा अनुभव ताजा असतांना सध्या  महाराष्ट्रात आपल्या मुलाला ,मुलीला ,चमच्यांना ,दलालांना तिकट देण्याचे तसेच गटबाजी व तिकीट विक्री संपर्क प्रमुख राजरोसपणे करीत असल्याचा अनेक तक्रारी समोर येत असल्यामुळे विदर्भ मराठवाड्यात जनता भाजपला घरी बसविण्याचा संकल्प करून बसली असतांना ज्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे अशा सर्व ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तरुण युवा सक्रीय गरीब कार्यकर्त्यांसाठी सोडावी असा आग्रह शिवसेना (उबाठा ) गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केला आहे .  यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ ,केळापुर,वणी व दिग्रस जागेसाठी शिवसेना (उबाठ...