Posts

ईरान, इज़राइल और अमेरिका महायुद्धमें युद्ध विराम करने के लिए जो श्रेय पाकिस्तान को मिल रहा है उससे विश्व गुरु ब्रिक्स अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी वचित रहे -किशोर तिवारी

Image
  ईरान, इज़राइल और अमेरिका महायुद्धमें  युद्ध विराम  करने के लिए जो श्रेय    पाकिस्तान को मिल रहा है उससे विश्व गुरु ब्रिक्स अध्यक्ष  पंतप्रधान नरेंद्र मोदी वचित रहे -किशोर तिवारी  तारीख-८ अप्रैल २०२६  आज  ईरान, इज़राइल और अमेरिका महायुद्धमें युद्ध विराम द्वारा पाकिस्तान और तुर्की की पहल घोषणा अमेरिका के अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ने उसका पुरा श्रेय ईरान ने पाकिस्तान को दिया है और उन्हका आभार भी अदा किया है मगर भारत जो अपने आपको विश्व गुरु कहलाता उसकी कमजोर विदेश निति की वजहसे और ४० दिनकी चुप्पी से आज दुनियामें एक कमजोर देश और ब्रिक्स के अध्यक्ष ने ईरान जैसे ब्रिक्स संघटन के सदस्य देश में शांति की पहल नहीं करना भोत ही लज्जास्पद बात है,इसप्रकार तीखी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक और महाराष्ट्र किसान नेता किशोर तिवारी व्यक्त की है  ।  किशोर तिवारी अपने प्रेस विवेदन में कहा जो ईरान एकेला मुस्लिम राष्ट्र हर वक्त पाकिस्तान आतंकी हमले के वक्त भारत के साथ खड़ा रहा ,वहा अमेरिका ने पिछले ४० दिनमे जो नरसंहार किया वह युद्ध गुनाह कर रहा था और...

भारत-अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड प्रमाणात वाढणार -किशोर तिवारी

Image
भारत-अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड प्रमाणात वाढणार -किशोर तिवारी  दिनांक-११ फेबु २०२६ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प यांच्या कार्यालयाने अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारासाठी एक अंतरिम मसुदा  जारी केली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त विदर्भ ,मराठचाडा व उत्तर महाराष्ट्रातील सुमारे १ कोटी २० लाख शेतकऱ्यांवर विपरीत  परिणाम होणार असुन भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे हित अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारामध्ये सुरक्षित असल्याचा दावा फोल ठरला असुन यामुळे कापसाच्या सोयाबीनच्या व इतर तेलबियांची किमती पडतील अशी भीती विदर्भाचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी व्यक्त केली आहे  शुल्कमुक्त कापसाच्या आयातीचा  करारामुळे महाराष्ट्राचे कापूस उत्पादक शेतकर्यांच्या आत्महत्या वाढतील   अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारामध्ये विदर्भ मराठवाड्यातमध्ये उत्पादन होणाऱ्या लांब स्टेपल कापसाच्या आयातीला परवानगी दिली आहे शुल्कमुक्त आयातीची परवा...

जून २०२६ मध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मध्ये ग्रामीण बचत गटांवरील कर्जांचा समावेश करा -किशोर तिवारी

Image
जून २०२६ मध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मध्ये ग्रामीण बचत गटांवरील कर्जांचा समावेश करा -किशोर तिवारी  दिनांक -९ फेबु २०२६ महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या २०२६ मध्ये जून महिन्यातील प्रस्तावित कर्जमाफीमध्ये सध्या शेती साठी पीककर्ज वाटप शेतकऱ्यांचे गट व देवाभाऊ यांच्या 'लाडक्या बहिणींच्या' नावावर बचतगटाच्या नावावर कृषी कर्ज मायक्रो फायनान्स कंपन्या ,सरकारी बँका,नागरी बँका व पत संस्था यांनी दिलेले पीककर्जाचे समावेश करण्यात यावा अशी मागणी नापिकीग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी मागील ३० वर्षांनी लढणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी प्रस्तावित कर्ज माफी स्थापन केलेल्या प्रविणसिंग परदेशी समितीकडे दिला आहे . मायक्रो फायनान्स कंपन्या व नागरी बँका नागरी  पत संस्था यांचे ६० टक्के कृषी कर्ज वाटप  सहकारी व सरकारी बँका यांचे पीककर्ज वाटप  पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात फक्त ४० टक्के असुन शेतीसाठी लागणारे भांडवल  मायक्रो फायनान्स कंपन्या व नागरी बँका ,नागरी  पत संस्था यांचे ६० टक्के कृषी कर्ज वाटप करीत असुन या सर्व नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना सरकारी प...

जानेवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -केंद्र सरकारचे कृषी धोरण जबाबदार -किशोर तिवारी

Image
जानेवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात २२  शेतकऱ्यांच्या आत्महत्या -केंद्र सरकारचे कृषी  धोरण जबाबदार -किशोर तिवारी   दिनांक २ फेबुवारी २०२०६ ज्या वेळेस भारताचे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन २०२६-२७ चे कृषी निधी कमी करून आपला भारत विश्व गुरु व सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी अर्थ संकल्प सादर करीत होत्या त्याचवेळी यवतमाळ जिल्ह्या प्रशासन जानेवारी महिन्यात झालेल्या आदिवासी दलीत मागासवर्गीय अल्प भूधारक कोरडवाहू नापिकीग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या माध्यमांना देत होते . एकट्या जानेवारी २०२६ महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात २२  शेतकऱ्यांनी आपल्या दुर्दैवी आत्महत्या केल्या असल्याची माहिती शेतकरी  आत्महत्या व कृषी संकट या गंभीर विषयावर मागील ३० वर्षापासून सतत कार्य  करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी दिली आहे . जिल्हा प्रशासनानुसार  ज्या २२  शेतकऱ्यांनी आपल्या दुर्दैवी आत्महत्या केल्या आहेत त्यांची नावे या प्रमाणे आहेत  १) विलास जुनघरे ससाणी तालुका घाटंजी , २)प्रशांत गुढे परसोडा तालुका आर्णी , ३)धीरज सामृतवार सुसरी तालुका केळापूर  ४) सचिन मरस्कोल्हे...

महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व धर्मद्वेष-भाषाद्वेष रोखण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करणे काळाची गरज -किशोर तिवारी

Image
महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी  व धर्मद्वेष-भाषाद्वेष रोखण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान  करणे काळाची गरज -किशोर तिवारी  दिनांक -१२ जानेवारी २०२६ नुकत्याच आटोपलेल्या नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुकीमध्ये महायुतीच्या भाजप व शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांनी प्रत्येक मतदार विकत घेऊन तर मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटुन सर्वच  निवडणुका  जिंकल्या नंतर आता सर्वच महाराष्ट्रात मतदाराला विकत न घेता  सरळ विरोधकांचे उमेदवारच विकत घेण्याचा "राहुल नार्वेकर पॅटर्न " सुरु करण्यात आलं असुन भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे दिलेली लोकशाहीचे सत्ताधारी पक्ष सरळ सरळ हुकूमशाहीत परिवर्तित करीत असुन भाजपाची बी टीम असलेले ओवेसी व राज ठाकरे हिंदू मुसलमान व मराठी अमराठी हा वाद निवडणुकीमध्ये उपस्थित करून महायुतीच्या पक्षांना निवडणुकीचा मार्ग मोकळा करीत असतांना आता फक्त सुजाण मतदारांना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी फक्त काँग्रेस हाच पर्याय असुन येत्या महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान  करण्याचे आवाहन शेतकरी नेते कि...

पश्चिम विदर्भात २०२५ मध्ये विक्रमी २ हजारावर शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या-सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाचे बळी -किशोर तिवारी

Image
पश्चिम विदर्भात २०२५ मध्ये विक्रमी २ हजारावर शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या-सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाचे बळी -किशोर तिवारी  दिनांक -३१ जानेवारी २०२५ यावर्षी २०२५ मध्ये पश्चिम विदर्भात २००१ पासुन पहिल्यांदाच विक्रमी २००९ नापिकी ग्रस्त व कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असुन ही जागतिक स्तरावर शेतकऱ्यांच्या नरसंहाराची सर्वात मोठी घटना आहे  भाजप सरकार,प्रशासकीय यंत्रणा तसेच सर्वच राजकीय पक्ष मौन असुन संपुर्ण २०२५ वर्ष केवळ लोकसभा, विधानसभा,स्थानीय स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीच्या  धामधुमीत गेला असुन सर्वच राजकीय पक्षांनी  आश्वासनाचा पाऊस पाडला मात्र शेतकरी आत्मह्त्या हा गंभीर विषय हवेत विरला अशी खंत शेतकरी  आत्महत्या व कृषी संकट या गंभीर विषयावर मागील ३० वर्षापासून सतत कार्य  करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी व्यक्त केली .  २०२५ मधील विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे  पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात  जुन्या बेरार वा वऱ्हाड चे यवतमाळ ,अमरावती ,अकोला ,वाशीम ,बुलढाणा येतात व प्रशासकीय रित्या पूर्व विदर्भाचा वर्धा जिल्हा येतो.ब...

शिवसेना (यूबीटी) नेता किशोर तिवारी ने एमएनएस के साथ गठबंधन का विरोधमें पार्टीसे स्तीफा दिया

Image
 शिवसेना (यूबीटी) नेता किशोर तिवारी ने एमएनएस के साथ गठबंधन का विरोधमें पार्टीसे स्तीफा दिया  तारीख ३ नवम्बर २०२५  महाराष्ट्र में शिवसेना (यूबीटी) के वरिष्ठ नेता और किसान मिशन के पूर्व अध्यक्ष किशोर तिवारी ने राज ठाकरे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) के साथ किसी भी तरह के गठबंधन का विरोध कर अपनी पार्टी से त्यागपत्र दिया है यह जानकरी किशोर तिवारी आज यूट्यूब पर विडिओ जारी कर दी. किशोर तिवारी का  कहना है कि पार्टी को लोकसभामें मिली जीत हिंदी भाषी और मुस्लिम समुदाय के समर्थन की वजह से हुई थी, और एमएनएस से हाथ मिलाने पर यही वोट बैंक नाराज हो सकता है. https://youtu.be/zuIeTXlLHUk? si=vAmdQUMRgbSr2Sp4 (किशोर तिवारी के बयान के लिए इस लिंक को क्लिक करें ) शिवसेना (यूबीटी) नेता किशोर तिवारी ने एमएनएस के साथ गठबंधन का विरोध कर रहे थे पर  उन्होंने कहा कि हिंदी भाषियों और मुस्लिमों का भरोसा टूटेगा,और यह  बीजेपी की एक साजिश है.उद्धव ठाकरे और राज ठाकरे की पार्टियां आने वाले नगर निगम चुनावों में साथ लड़ेंगी इस वजह से . उन्होंने खुलासा किया कि उन्होंने इस मुद्दे पर उद्धव...