Posts

Showing posts from August, 2026

अमरावती रुग्णालयातील ३ नवजात बालकांचा मृत्यू म्हणजे प्रशासकीय पाप आणि भ्रष्टाचाराचा कळस; आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - किशोर तिवारी

Image
"आरोग्य यंत्रणा जीव वाचवत नसून निष्पाप बालकांचे बळी घेत आहे!" अमरावती रुग्णालयातील ३ नवजात बालकांचा मृत्यू म्हणजे प्रशासकीय पाप आणि भ्रष्टाचाराचा कळस; आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - किशोर तिवारी   दिनांक: २५ ऑगस्ट २०२६ अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात विद्युत लघुपरिपथ आणि कृत्रिम श्वसन यंत्राच्या स्फोटामुळे ३ निष्पाप नवजात बालकांचा होरपळून झालेला मृत्यू आणि ६ बालकांची अत्यंत गंभीर परिस्थिती ही साधी दुर्घटना नसून राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेने केलेला 'संस्थात्मक खून' आहे, असा थेट आणि सडेतोड आरोप शेतकरी नेते व मानवाधिकार कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केला आहे. "भंडारा जिल्हा रुग्णालयात अशीच दुर्दैवी घटना घडल्यानंतरही या सरकारने आणि प्रशासनाने कोणताही धडा घेतला नाही. आज पुन्हा एकदा त्याच निष्पाप, लाचार आणि अबोल नवजात बालकांचा बळी घेण्यात आला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून, 'आरोग्य यंत्रणा लोकांचे जीव वाचवत नसून जीव घेत आहे' हीच वस्तुस्थिती आज समोर आली आहे. या हत्येची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी स्वीकारून राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी तात्...

MAHARASHTRA'S 2,350 AIDED ASHRAM SCHOOLS ARE THE PERSONAL ATMs OF MLAs & MPs - GOVT MUST TAKE THEM OVER - KISHORE TIWARI

Image
MAHARASHTRA'S 2,350 AIDED ASHRAM SCHOOLS ARE THE PERSONAL ATMs OF MLAs & MPs - GOVT MUST TAKE THEM OVER - KISHORE TIWARI Nagpur, 12th August 2026 Maharashtra calls itself progressive, but even today Adivasi, Dalit and Nomadic Tribe children are dying from snake bites, bathing in ice-cold water, and eating rotten food in state-funded schools. This is not an accident. This is institutional murder for profit. WHY DID OUR DAUGHTERS DIE IN DHANORA? Three innocent Adivasi girls died of snakebite last week in Dhanora, Gadchiroli. They were sleeping on the floor - there were no cots. Walls cracked, no window mesh, no lights. Snakes and scorpions enter every night. No vehicle, no medicine, no doctor to save them. A few days before that, a 5-year-old girl died of snakebite in Amgaon Mahal because the Primary Health Centre had no doctor. THE BIGGEST EDUCATION SCAM OF MAHARASHTRA - Rs 46,000 CRORES LOOTED This is a cross-party loot that started under Congress and continues under BJP. For d...

गडचिरोलीतील ३ आदिवासी मुलींच्या सर्पदंश मृत्यू प्रकरणी किशोर तिवारी यांच्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) ने घेतली गंभीर दखल

Image
  प्रेस नोट - तात्काळ प्रसिद्धीसाठी गडचिरोलीतील ३ आदिवासी मुलींच्या सर्पदंश मृत्यू  प्रकरणी   किशोर तिवारी यांच्या तक्रारीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) ने घेतली गंभीर दखल  (याचिका  नंबर: 18783/IN/2026) दिनांक: १२ ऑगस्ट २०२६,  नागपूर  - गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत ९ ऑगस्टच्या काळरात्री सर्पदंशाने तीन निरागस आदिवासी मुलींचा मृत्यू झाला हा अपघात नसून हे सरकारी हत्याकांड आहे, अशी सडेतोड तक्रार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), नवी दिल्ली यांच्याकडे दाखल केली असून आयोगाने त्याची तात्काळ गंभीर दखल घेतली आहे. किशोर तिवारी यांनी  राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे   दाखल केलेली तक्रार दि. ११/०८/२०२६ रोजी डायरी नंबर 18783/IN/2026 अन्वये स्वीकारण्यात आली आहे. आयोग लवकरच राज्य सरकारला नोटीस बजावणार आहे. किशोर तिवारी हे मागील ३० वर्षांपासून आदिवासी भागात शिक्षण, आरोग्य, निवारा आणि जगण्याच्या अधिकारासाठी लढा देत आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबई हायकोर्ट, र...

इथेनॉल धोरण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय संकल्पना आणि अमित शाह यांचे धोरणात्मक बळ-राजकीय हेतूने नितीन गडकरींवर होणारे आरोप हा षडयंत्राचा भाग-किशोर तिवारी

Image
प्रेस नोट इथेनॉल धोरण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  राष्ट्रीय संकल्पना आणि अमित शाह यांचे धोरणात्मक बळ-राजकीय हेतूने नितीन गडकरींवर होणारे आरोप हा षडयंत्राचा भाग-किशोर तिवारी    नागपूर | ५ ऑगस्ट २०२६ देशाचे इंधन परावलंबत्व कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 'इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम' (EBP) ही अत्यंत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय योजना सुरू केली. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे आज देशातील साखर कारखाने आणि कृषी उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असताना, केवळ राजकीय हेतूने केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांच्यावर होणारे आरोप पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि खोटे आहेत,अशी खंत विदर्भाचे प्रमुख शेतकरी नेते व कृषी क्षेत्राचे अभ्यासक किशोर तिवारी व्यक्त केले आहे कारण  विदर्भात एक टक्का ही इथेनॉल उत्पादन होत नाही व या दूषित प्रचारामुळे महाराष्ट्राचे एक मोठे नेतृत्व विकासाचा  महामेरू नितीन गडकरी यांचा राजकीय बळी  घेण्याचा डाव रचला जात असुन याला अख्ख्या महाराष्ट्राची नाहीतर भारताची जनता विरोध करेल...

"पीक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांची उघड्या डोळ्यांनी लूट आणि कॉर्पोरेट कंपन्यांची चांदी!" -किशोर तिवारी यांचा कृषी मंत्रालय व विमा कंपन्यांच्या संगनमतावर घणाघाती आरोप

Image
  "पीक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांची उघड्या डोळ्यांनी लूट आणि कॉर्पोरेट कंपन्यांची चांदी!" -किशोर तिवारी यांचा कृषी मंत्रालय व विमा कंपन्यांच्या संगनमतावर घणाघाती आरोप दिनांक -४ ऑगस्ट २०२६ यवतमाळ: विदर्भातील कर्जबाजारी बळीराजा आत्महत्येच्या गर्तेत ढकलला जात असताना, राज्य सरकारची पीक विमा योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. ही योजना शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी नसून खाजगी पीक विमा कंपन्या आणि कृषी विभागातील भ्रष्ट नोकरशाही यांच्या संगनमताने चालणारी 'अधिकृत लूट' आहे , असा सणसणीत आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात ८ लाख हेक्टरपैकी केवळ दीड लाख हेक्टर क्षेत्रावरच पीक विमा काढला गेला आहे. मुदत वाढवूनही शेतकऱ्यांनी या योजनेकडे फिरवलेली पाठ ही केवळ अनास्था नसून, गेल्या वर्षी झालेल्या फसवणुकीमुळे निर्माण झालेला प्रचंड आक्रोश आहे, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.   पत्रकातील प्रमुख मुद्दे व किशोर तिवारी यांचे रोखठोक विधान: "विदर्भातील शेतकरी मूर्ख नाहीत! गेल्या वर्षी पीक नुकसानीनं...

MAHARASHTRA AGRARIAN CRISIS DEEPENS: 142 Farmer Suicides Reported in Yavatmal in Seven Months; Kishore Tiwari Calls for Emergency Intervention

MAHARASHTRA AGRARIAN CRISIS DEEPENS: 142 Farmer Suicides Reported in Yavatmal in Seven Months; Kishore Tiwari Calls for Emergency Intervention Date: 3 August 2026 Location: Yavatmal / Nagpur, Maharashtra, India The agrarian crisis in Maharashtra's Vidarbha region continues to deepen, with 142 farmer suicides reported in Yavatmal district between January and July 2026 , according to district-level administrative data reported by the Marathi daily Punya Nagari . The figures underline the continuing distress in one of India's most vulnerable cotton-growing regions, where farming families continue to face recurring crop failures, mounting debt, and prolonged financial insecurity. According to the reported administrative status of these 142 cases: 40 families have been declared eligible for government compensation. 33 cases have been rejected. 69 cases remain under inquiry , leaving nearly half of the affected families without a final decision on compensation or rehabilitation. Co...
Image
Shehzad Poonawalla’s BJP Exit Driven by Marginalization and Suffocation of Muslim Leadership: Kishore Tiwari Date: August 3, 2026 Recently, reports regarding Shehzad Poonawalla distancing himself from politics/the BJP or resigning have gained significant traction across mainstream and social media. Poonawalla—who established a prominent identity as an aggressive party spokesperson in television debates—became the center of political discussion after removing the BJP name from his social media bio amid reports of his resignation from active politics. Reacting to these developments, political analyst Kishore Tiwari—his prominent on-air debate rival—stated that leaders and workers belonging to Muslim, Dalit, Adivasi, and minority communities are being forced out of the BJP due to the party's policy of "use and throw." Tiwari alleged that several prominent leaders are currently facing complete marginalization within the party, including: Syed Shahnawaz Hussain: Senior leade...

शहज़ाद पूनावाला का भाजपा छोड़ना यह मुस्लिम नेतृत्व की हो रही उपेक्षा और घुटन यही प्रमुख वजह -किशोर तिवारी

Image
शहज़ाद पूनावाला का भाजपा छोड़ना यह  मुस्लिम नेतृत्व की हो रही  उपेक्षा और घुटन यही प्रमुख वजह     -किशोर तिवारी  तारीख ३ अगस्त २०२६  हाल ही में (जुलाई-अगस्त 2026) शहज़ाद पूनावाला के राजनीति या बीजेपी से दूरी बनाने/इस्तीफ़ा देने की ख़बरें मीडिया और सोशल मीडिया पर तेज़ हुई हैं, टीवी डिबेट्स में आक्रामक प्रवक्ता के रूप में पहचान बनाने वाले शहज़ाद पूनावाला द्वारा सोशल मीडिया बायो से बीजेपी का नाम हटाने और पद से इस्तीफ़े/सक्रिय राजनीति से हटने की ख़बरों के कारण वे इस समय चर्चा में हैं।इस पर टीवी डिबेट्स में आक्रामक रूपसे टकरानेवाले उन्हके प्रमुख आक्रमक विरोधी व भारतीय राजनीती विश्लेषक किशोर तिवारी प्रतिक्रिया देते हुए कहा  की भाजपा में मुस्लिम दलित आदिवासी अल्पसंख्यक नेताओं और कार्यकर्ताओ  इस्तेमाल करो और फेंको नीति की वजह से उन्हें बाहर जाना पड़ा है  आज भाजपमें सैयद शाहनवाज हुसैन जो   राष्ट्रीय प्रवक्ता व वरिष्ठ नेता, और पूर्व केंद्रीय कैबिनेट मंत्री है , सैयद जफर इस्लाम जो   पार्टी के राष्ट्रीय प्रवक्ता और राज्यसभा के पूर्...

पिंपळापूरच्या शोकांतिकेनंतर जागे झाले प्रशासन; पण पालकमंत्री, आदिवासी विकास मंत्री, खासदार आणि आमदारांची अनुपस्थिती विदर्भाच्या कृषी संकटाविषयीची असंवेदनशीलता दर्शवते – किशोर तिवारी

Image
  प्रेस नोट पिंपळापूरच्या शोकांतिकेनंतर जागे झाले प्रशासन; पण पालकमंत्री, आदिवासी विकास मंत्री, खासदार आणि आमदारांची अनुपस्थिती विदर्भाच्या कृषी संकटाविषयीची असंवेदनशीलता दर्शवते – किशोर तिवारी दिनांक : ३ ऑगस्ट २०२६ यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे एका शेतकरी कुटुंबातील सलग तीन आत्महत्यांनी संपूर्ण विदर्भ हादरला. या भीषण घटनेनंतर तब्बल उशिराने महसूल प्रशासनातील अधिकारी कुटुंबाच्या भेटीस पोहोचले. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री, आदिवासी विकास मंत्री, स्थानिक खासदार, आमदार आणि जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासनाने अद्यापही या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट न देणे ही अत्यंत गंभीर आणि वेदनादायी बाब असल्याची टीका विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. तहसीलदार अमित भोईटे यांनी कुटुंबाची भेट घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन दिले, हे स्वागतार्ह असले तरी हा प्रतिसाद तीन जीव गेल्यानंतर आणि जनआंदोलन तसेच माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरच मिळाला , असे तिवारी म्हणाले. किशोर तिवारी म्हणाले, "आज विदर्भातील शेतकरी केवळ कर्जबाजारीपणामुळे मरत नाहीत, तर प्रशासनाच्या ...

Family of Deceased Relative of GAURDIAN Minister SANJAY RATHOD -Exposes Systemic Failure and Administrative Neglect during Visit by Farm Activist Kishor Tiwari

Image
  PRESS RELEASE FOR IMMEDIATE RELEASE Date: August 1, 2026 Location: Yavatmal / Vidarbha, Maharashtra, India AGRARIAN CATASTROPHE IN VIDARBHA: 146 FARMER SUICIDES REPORTED IN YAVATMAL IN 2026 AS DEBT AND CROP FAILURES MOUNT Family of Deceased Relative of GAURDIAN Minister SANJAY RATHOD -Exposes Systemic Failure and Administrative Neglect during Visit by Farm Activist Kishor Tiwari https://youtu.be/c831-QvEDP4? si=q9TQsecS9q3MTK-d YAVATMAL, INDIA — The acute agrarian crisis gripping the Vidarbha region of Maharashtra has reached a devastating flashpoint. In Yavatmal district alone, 146 farmers have lost their lives to suicide in 2026 . The crisis hit home at the highest administrative levels following the suicide of Bhikku Jadhav in Umri Kinhala village. Jadhav—a close relative ( Jawai ) of Yavatmal’s Guardian Minister, Sanjay Rathod—took his own life in his field following catastrophic losses due to consecutive re-sowing failures, surging input costs, and prolonged delays in go...