Posts

Showing posts from June, 2024
Image
Five  Vidarbha Farmers suicide reported in last 48 hours- Vidarbha Agrarian Crisis needs Integrated solution -Kishor Tiwari  Dated -30th June 2024  While the season of farmers' suicides started in West Vidarbha, now farmers' suicides have started in East Vidarbha. In the last 48 hours, 2 farmers in Yavatmal district, the capital of farmers' suicides in West Vidarbha, 2 farmers in Chandrapur district of East Vidarbha and one farmer in Bhandara district have committed suicide. Kishore Tiwari, an activist of the farmers' movement, demanded that the government should take immediate steps to prevent these suicides due to non-receipt and banks blocking the distribution of crop loans this year. Kishore Tiwari had also introduced an integrated program to prevent farmers' suicides on head of task force from 2015 to 2021, but suicides are on the rise due to the central government showing much needed report in dustbin . In the last 48 hours Vinod Dhore Res. Dhabhevirli Distric...

४८ तासात विदर्भात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या : विदर्भात यावर्षी दररोज चार आत्महत्या -किशोर तिवारी

Image
  ४८ तासात विदर्भात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या : विदर्भात यावर्षी दररोज चार आत्महत्या  -किशोर तिवारी  दिनांक -३० जुन २०२४  पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु असतांना आता पूर्व विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या असुन मागील ४८ तासात पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची राजधानी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात २ शेतकऱ्यांनी तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हयातील २ तर भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची वृत्त आहे मागील वर्षी झालेली नापीकी व सरकारी मदत न मिळाल्यामुळे तसेच यावर्षी बँकांनी पीककर्ज वाटप रोखल्याने या आत्महत्या होत असुन सरकारने या आंत्महत्या रोखण्यासाठी तात्काळ पाऊले उचलावी अशी मागणी शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी प्रसार माध्यमांना दिली . किशोर तिवारी यांनी २०१५ ते २०२१ पर्यंत कै वसंतराव शेती स्वावलंबन मिशनवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक कार्यक्रम सुद्धा सादर केला होता मात्र केंद्र सरकारने त्याला केराची टोपली दाखविल्यामुळे आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत.  मागील ४८ तासात विनो...

धरम गोटा कोलाम पोड व घुबडी येथील पिण्याचे पाणी व वीज पुरवडा या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी किशोर तिवारी यांचा ३० जूनला दौरा

Image
धरम गोटा कोलाम पोड व घुबडी येथील पिण्याचे पाणी व वीज पुरवडा या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी किशोर तिवारी यांचा ३० जूनला दौरा  दिनांक -२९ जुन २०२४ निवडणुकीच्या धुमाळीत सर्व लोकप्रतिनिधी धुंद असताना नौकरशाही जनतेच्या पिण्याचे पाणी ,वीज पुरवडा ,अन्न सुरक्षा ,पीक कर्ज वाटप ,आरोग्य व्यवस्था या सारख्या गंभीर समस्यांवर लक्ष न देता फक्त पैसे खाण्यात व्यस्त आहेत तर आमदार ,जिल्हा परीषद सदयस्य निवडणुकीत लोकांनी नाकारल्यामुळे याना वाऱ्यावर सोडा अशा सूचना दिल्यामुळे सर्व अधिकारी माजले असुन असाच मस्तवाल  पाहण्यासाठी शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी,सामाजिक कार्यकर्ते गंगारेड्डी क्यातमवार    आदिवासी नेते अंकित नैताम ,प्रेमभाऊ चव्हाण ,शंकरभाऊ अंधारे ,माणीक भाऊ पेंदोर हे दिनांक ३० जूनला धरमगोटा पोड ,खैरी पोड ,घुबडी ,वळवाट पोड या सर्व ठिकाणी भेट देऊन झोपलेल्या सरकारला निर्वाणीचा इशारा देणार आहे .जे सरकार पिण्याचे पाणी ,वीज ,घर ,अन्न व आरोग्य सेवा,पीक कर्ज  देत नाही त्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आता या सरकारला तडीपार करण्यासाठी ही लढाई सुरु असल्याची घोषणा किशोर तिवारी या...

महाराष्ट्राच्या अर्थ संकल्पात आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याची उपेक्षा केली -किशोर तिवारी

Image
महाराष्ट्राच्या अर्थ संकल्पात आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याची उपेक्षा केली -किशोर तिवारी  दिनांक -२८ जुन २०२४ महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी असलेल्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र येथील ३१ लोकसभा मतदार संघात महायुतीला संपूर्णपणे नाकारल्या नंतर व केंद्र सरकारने हमीभाव वाढीमध्ये निराशा केल्यांनतर महाराष्ट्र सरकार या वर्षी तीन महिन्यावर विधान सभेच्या निवडणुक असल्यामुळे कर्जबाजारी कोरडवाहू शेतकऱ्यांना तेलंगाणा सरकारप्रमाणे कर्जमुक्ती देतील व कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमीतकमी प्रति क्विंटल      ८०० ते १००० रुपये भावांतर बोनस जाहीर करतील अशी अपेक्षा होती मात्र सरकारने प्रति क्विंटल जेमतेम १०० ते २०० बोनस जाहीर करून समस्यांच्या आगीत तेल टाकले आहे ,अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते व शिवसेना (उबाठा ) प्रवक्ते किशोर तिवारी यांनी अर्थ संकल्पावर प्रतिक्रिया देताना  व्यक्त केली .  कापूस व सोयाबीन तोटका बोनस जाहीर करून संकटाची महायुती सरकारने कबुली दिली  सरकारने कापसावर व सोयाबीनवर हमीभाव तोटका असल्यामुळे बोनस जाही...

Hike in MSP peanut, will aggravate Maharashtra Agrarian Crisis -Kishore Tiwari

Image
Hike in MSP peanut, will aggravate Maharashtra Agrarian Crisis -Kishore Tiwari    Dated-22 June 2024 This recent announcement of  central government increasing Thee Minimum Support Price (MSP) of 14 kharif crops, has disappointed debt trapped cotton soyabean growing farmers who are committing suicide @ rate of 8 farmers per day in dryland region of Maharashtra as  CACP i.e. Commission on Agricultural Costs and Prices (CACP) recommendations of Dr. Swaminathan Commission adopted for the calculation as cost of cultivation plus fifty percent of the profit, but the announcement of the MSP hike is nothing but peanut and will fuel the on going agrarian crisis, veteran farm activist and former head of Maharashtra farmer commission Kishore Tiwari said today in press release . Kishore Tiwari, an farm activist who has been fighting for rights since 1990 for the cotton producing dry land farmers of Vidarbha, has expressed the fear that suicides will increase on a huge scale. ...