Posts

Showing posts from October, 2024

केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघात स्थानीय भूमिपुत्रासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आग्रही - अंकित नैताम यांना संधी मिळावी यासाठी किशोर तिवारी यांनी मातोश्री गाठली

Image
केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघात स्थानीय भूमिपुत्रासाठी  शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आग्रही - अंकित नैताम यांना संधी मिळावी यासाठी किशोर तिवारी यांनी मातोश्री गाठली    दिनांक -२२ ऑक्टोबर २०२४ केळापूर -आर्णी या मतदार संघात दिग्रस यवतमाळ वर्धा उमरखेड येथील पार्सल मागील ३० वर्षापासून राजकीय पक्ष लादत असून बापाचं संपल तर मुलगा हा परीवार वादाला जनता कंटाळली असुन ,जनतेला एकीकडे मिशावाल्याची भीती असुन पहिले भाजप नंतर बंडखोरी पुढे राष्ट्रवादी ,तेलंगाणाची टी आर एस ,लोकसभेत काँग्रेसचे पॅकेज पुन्हा भाजपची आत बाहेर होण्याच्या बातम्या यामुळे आपल्या दररोज नजरेसमोर राहुन हाकेवर काम करणारा गरीब कार्यकर्ता अंकित नैताम यालाच आमदार करण्याचा संकल्प स्थानीय मतदारांनी केल्यामुळे व तास दबाव जनतेनी   शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांच्यावर वाढविल्यामुळे त्यांनी मुंबई  गाठली असुन उद्धव ठाकरेंना केळापूर मतदार संघातील मतदारानाचा निरोप सांगितला असुन महाविकास आघाडी ने अंकित नैताम याना संधी यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीशी सुद्धा चर्चा क...

विधान सभा निवडणूकर २०२४- विदर्भातील २०१४ व २०१९ मध्ये सतत गमावलेल्या जागांचा आग्रह काँग्रेसने सोडावा -शिवसेना(उबाठा) प्रवक्ते किशोर तिवारी

Image
विधान सभा निवडणूकर २०२४- विदर्भातील २०१४ व २०१९ मध्ये सतत गमावलेल्या जागांचा आग्रह काँग्रेसने सोडावा -शिवसेना(उबाठा) प्रवक्ते किशोर तिवारी   दिनांक -१८ ऑक्टोबर २०२४ हरियाणा निवडणुकीत काँग्रेस ने आपल्या इंडिया आघाडीमधील घटक पक्षांना त्यांचा सहभाग करून जागा वाटप केल्या नाहीत तसेच तिकीट वाटपात गटबाजी ,चाटुकार चमचे दलाल तसेच परिवार वाद नेत्यांनी जपल्यामुळे राजसत्ता आपल्या अहंकाराने गमावली आहे हा अनुभव ताजा असतांना सध्या  महाराष्ट्रात आपल्या मुलाला ,मुलीला ,चमच्यांना ,दलालांना तिकट देण्याचे तसेच गटबाजी व तिकीट विक्री संपर्क प्रमुख राजरोसपणे करीत असल्याचा अनेक तक्रारी समोर येत असल्यामुळे विदर्भ मराठवाड्यात जनता भाजपला घरी बसविण्याचा संकल्प करून बसली असतांना ज्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे अशा सर्व ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तरुण युवा सक्रीय गरीब कार्यकर्त्यांसाठी सोडावी असा आग्रह शिवसेना (उबाठा ) गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केला आहे .  यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ ,केळापुर,वणी व दिग्रस जागेसाठी शिवसेना (उबाठ...