Posts

Showing posts from January, 2025

पश्चिम विदर्भात २००१ पासुन ३०९६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात १ लाख कोटींचे पॅकेज द्यावे -किशोर तिवारी

Image
पश्चिम विदर्भात २००१ पासुन ३०९६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात  १ लाख कोटींचे पॅकेज  द्यावे  -किशोर तिवारी  दिनांक -३१ जानेवारी २०२५ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येत्या पाच वर्षासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आहे व याच वेळी पश्चिम विदर्भाच्या कोरड वाहू शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत व हा विषय पुन्हा राष्ट्रीय स्तरावर समोर येत आहे कारण २००१ ते जुलै २०२४ पर्यंत ३०९६९ तर २०२४ मध्ये विक्रमी १२४६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्या आहेत . मागील २४ वर्षात यवतमाळ जिल्ह्यात ८२१६ तर अमरावती जिल्ह्यात ६८६४ व बुलढाण्यात ५६५४ शेतकऱ्यांच्या ताम्हत्या झाल्या आहेत त्या खालोखाल अकोला जिल्ह्यात ४२२८ तर वर्धा जिल्ह्यात ३४६७ तर वाशीम जिल्ह्यात २६४० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद आहे यामधील सिमारे ७० टक्के अत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना सरकारने मदत नाकारली आहे तसेच ९० टक्के कुटुंबाना सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ  मिळालेला नाही ,अशी व्यस्था २००१ पासुन पश्चिम विदर्भाच्या शेतकरी आत्म...

FM urged to provide 1 lakhs crore provision in Budget to tackle the Agrarian Crisis

Image
FM urged to provide 1 lakhs crore provision in Budget to tackle the Agrarian Crisis Dated -31 Jan. 2025 Veteran farm activist  Kishore Tiwari  who has been tracking agrarian crises in cotton growing region of Vidarbha which is epicenter of farmers suicides and is reporting 8 farmers suicides a day since 2001 has urged   Finance Minister of India, Mrs. Nirmala Sitharaman to provide  Integrated West Vidarbha Agricultural Welfare Programme   asking 1 lakh crore provision in the budget 2025-26 as all schemes and various programs introduced by NDA govt. since 2014 failed to yield and positive results as in last decade agrarian crisis has been worsen and more numbers of cotton farmers suicides are reported , Tiwari said      In order to tackle the issue with long term perceptive ,Kishore Tiwari has given  I ntegrated West Vidarbha Agricultural Welfare Programme   which is like this  History - In West Vidarbha, the areas affected by f...
Image
गडचिरोली नववर्ष ला दवभाऊंचे राजकीय पर्यटन -  "पोलाद सिटी" नावावर  च्या  विदर्भाची वनसंपत्ती व आदिवासी संस्कृती मोदी-शाह भक्त भांडवलदारांना लुटू देणार नाही - किशोर तिवारी  दिनांक-९जानेवारी २०२४ नरेंद्र मोदी यांनी स्वतःला अवतार पुरुष घोषित केल्यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्वतःला अवतार पुरुष "देवाभाऊ " जग विख्यात मार्केटिंग कंपनीच्या सल्ल्याने घोषित केले व एका रात्रीमध्ये निवडणूक दरम्यान कंत्राटदार यांच्या "डीएफ" वरून अवतार पुरुष झाले मात्र "हरीअनंत -हरी कथा अनंता" याप्रमाणे आता मुंबईच्या शेटजींच्या वस्तीत अड्जस्ट होणाऱ्या कागदी नेत्यांनी "देवाभाऊंच्या गाथा" लिहण्यास सुरवात केली यातच त्यांची नववर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोली वारी व अवतार पुरुषाच्या घोषणा यावर कौतुकाचा वर्षाव होत असतांना .वेगळ्या विदर्भाच्या लढ्यात तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी व आदिवास्यांचे "जल -जंगल-जमीन" अधिकाराच्या संघर्षात चळवळ करणारे विदर्भ जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी विरोध केला असुन   "पो...